Janmarathi

वजन कमी करण्यासाठी कॅलरीज मोजू नका, त्याऐवजी करा या पदार्थांचे सेवन

three points formula wait loss ; वेट लॉसची अशी आहे त्रिसूत्री, आता वजन काटा पाहून तुम्ही देखील व्हाल खुश

वजन कमी करण्यासाठी कॅलरीज मोजू नका, त्याऐवजी करा या पदार्थांचे सेवन
X

वेट लॉसची अशी आहे त्रिसूत्री ; आता वजन काटा पाहून तुम्ही व्हाल खुश



वजन कमी घाम गळेपर्यंत जिममध्ये व्यायाम करणे, बेचव जेवण खाणे, आवडीच्या गोष्टींचा मोह टाळणे हे सगळं काही करण्यापेक्षा रोजच्या जगण्यात आणलेली ही पद्धत वजन कमी करण्यात मदतशील ठरेल. वजन कमी करण्यासाठी कॅलरीज मोजू नका अथवा कमी करण्यासाठी मेहनत हजण्यापेक्षा कार्ब आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे सेवन टाळा. तज्ञांच्या मते, वजन कमी करणे म्हणजे निरोगी खाणे आणि नियमित व्यायाम करणे इतकाच आहे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित आरोग्यविषयक समस्या केवळ लोक किती कॅलरी खातात याबद्दल नाही तर हार्मोन्स शरीराला चरबी साठवण्यास कसे सांगतात त्याबाबत आहे.
तज्ञांच्या सांगितल्या प्रमाणे, कॅलरीजबाबत लोकांमध्ये काहीसा गैर समज आहे. ते म्हणतात, इन्सुलिन सारख्या संप्रेरकांची शरीरात मुख्य भूमिका असते. अधिक उच्च कार्बयुक्त आहार लठ्ठपणा वाढवतो. वजन वाढणे किंवा कमी होणे ही सध्याची कल्पना अन्नापासून कॅलरीजच्या स्वरूपात किती ऊर्जा वापरली जाते यावर बऱ्याच गोष्टी आधारित असतात. जर एखाद्या व्यक्तीने दिवसभरात ऊर्जा देणारे जास्त खाल्ले तर त्याचे वजन वाढेल आणि कमी ऊर्जा देणारे खाल्ले तर त्यांचे वजन कमी होईल. या संकल्पनेला कॅलरी इन, कॅलरी आउट सिद्धांत (सीआयसीओ) म्हणतात. कार्ब-इंसुलिन मॉडेल नवीन नाही. तसेच लो-कार्ब आणि केटोजेनिक आहार आग्रहाने सुचविला जात आहे. हीच आहे विशेष त्रिसूत्री.



संशोधकांच्या मते वजन कमी करण्याचा पर्यायी उपाय म्हणजे लठ्ठपणाचे कार्बोहायड्रेट-इन्सुलिन मॉडेल आपण शरीरातील चरबी कशी साठवून ठेवतो किंवा काढून टाकतो हार्मोनची पातळी नियमित ठेवण्यात जबाबदार असते. उदाहरणार्थ, प्रोसेस केलेल्या कार्बोहायड्रेट्सचा उच्च आहार रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो आणि शरीराला इन्सुलिन सोडण्यास प्रवृत्त करतो. कालांतराने उच्च पातळीवरील इन्सुलिन शरीर हार्मोनला कमी संवेदनशील बनवू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणे भाग पडते. उच्च पातळीवरील इन्सुलिन शरीराला जास्त कॅलरी नसतानाही शरीरात जास्त चरबी साठवण्यास प्रवृत्त करते. ज्यामुळे भूक लागत नाही आणि चयापचय व्यत्ययाचे दुष्ट चक्र पाठी लागते.
Next Story